
हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात उन्हाळा अधिक तीव्र होणार; हवामान खात्यातील तज्ञांचा सावधानतेचा इशारा
मुंबई – हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात उन्हाळा अधिक तीव्र होणार आहे, असे राज्यातील हवामान खात्याच्या तज्ञांनी म्हटले आहे. राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुणे लोहगाव येथे ३८.५ तापमान नोंदवले गेले, तर जळगावमध्येही ३८.५ अंश तापमानाची नोंदवण्यात आले आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भात तापमान ४०




































